Skip to main content

शाही़नबाग - एनआरसी विरुद्ध आंदोलन चळवळीतील महिलेचा जगातील प्रभावशाली व्यक्ती म्हणून १०० मध्ये सहभाग



दिल्ली : प्रसिद्ध माध्यमच्या माहिती नुसार उत्तर प्रदेश येथील बुलंदशहर च्या आजी रहीवाशी असुन त्यांच्या पतीचे मागील ११ वर्षी अगोदर निधन झालेले आहे व ते शेतकरी मजुर होते पण त्या सक्षम व कणखर मजबूतीने निस्वार्थ पणे एनआरसी विरुद्ध लढाईत डगमगल्या नाहीत.  सध्या बिलकीस आजी या दिल्ली येथील त्यांच्या मुला कडे सोबत राहत असल्याची विश्वासनिय  माहिती आहे.

     जगातील सर्वात प्रतिष्ठित  इंटरनेशनल मॅगजीन ‘टाइम’ च्या या वर्षाच्या जगातील १०० प्रभावी लोकांची यादी जारी झाली असून या वर्षाच्या प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून एनआरसी मधील मुख्य आकर्षक व वयाच्या ८२ व्या वर्षी ही आंदोलनाची सक्षम, दमदार, प्रभावी व प्रभावशाली ज्यांनी प्रसिद्ध माध्यमातून व नवयुवती, नवतरुण, यांना लाजवेल अशी रोखठोकपणे भुमिका घेऊन लोकशाही व सनदशीर मार्गाने नवीदिल्ली येथील शाहिनब़ाग आंदोलन बसलेल्या आजी या आजही चेहऱ्यावर आक्रमक भूमिका घेऊन सर्वांना सोबत घेऊन उपोषण स्थळी बसलेल्या आजी ची दखल घेण्यात आली वयोवृद्ध  आंदोलनांमधील आकर्षक व हिम्मत, दमदार ,  बिलकिस आजी़ यांचा जगातील १०० व्यक्ती पैकी प्रभावशाली व्यक्ती म्हणून  समाविष्ट करण्यात आले आहे हि बाब उल्लेखनीय होय जगभरातुन कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...