Skip to main content

वंचित च्या मंदिर प्रवेश आंदोलनास शेतकरी संघर्ष संघटनेचा पाठिंबा



प्रतींनिधी / मंगळवेढा - वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाला शेतकरी संघर्ष संघटना जाहीर पाठिंबा दिला आहे . त्याचबरोबर शेतकऱ्यांना घेऊन  आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र संघटक आमिर आतार यांनी सांगितले आहे . शासनाकडून कोरोणाच्या राष्ट्र भूमीवर जाहीर करण्यात आल्यामुळे देशातील व राज्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकाचे मंदिरांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिकत असलेले फुले-फळे याला मार्केट मिळत नाही त्याचबरोबर नारळ कळते उत्पादन शेतकरी यांचे नुकसान होत आहे पंढरपूर शहरातील छोटे-मोठे सर्वसामान्य व्यापारी यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे पंढरपुरातील अर्थकारण ढासळले आहे कोणत्याही परिस्थितीत श्री विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे या आंदोलनास शेतकरी संघर्ष संघटनेचा  यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती   शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री हंसराज वडघुले साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्र संघटक आमीर आतार यांनी दिली आहे 31 तारखेला आंदोलनात शेतकरी . व व्यापारी  सोबत घेऊन सहभागी होणार असल्याचे आव्हान आमिर अत्तार  यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...